धाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला. २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार
Tag: raju shetty
एल्गार सभा : मोदीसाहेब, शेतमालाला हमीभावाचे आश्वासन पाळा : राजू शेट्टी
नाशिक : निव्वळ कर्जमाफी मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाची शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे आश्वासन पाळा अशी मागणी पुन्हा एकदा
शेतकरी सुकाणूसमितीचा पुढाकारराज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन
शेतकरी सुकाणूसमितीचा पुढाकारराज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन नाशिक : प्रतिनिधी काही दिवसांपुर्वी शेतकरी प्रश्नांवर झालेल्या संपाच्या पुढच्या टप्प्यात आता राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येतआहे. दिनांक १० जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरुवात होत हे. सुकाणू समितीमध्येसामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या जनजागरण यात्रेत सामील होत आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करत प्रमुख१४ ठिकाणी भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकी विरोधात यात्रेतूनजनजागरण केले जाणार असून संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशाया जनजागरण यात्रेतून ठरवली जाणार आहे. या जनजागरण यात्रेत शेतक- यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याचीपुढील रणनीती ठरविली जाणार आहे. नाशिक येथून दिनांक
वाद विकोपाला : …तर मी सुकाणु समितीमधून बाहेर पडणार – खा. राजू शेट्टी
नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता सुकाणू समितीच्या मी आंदोलनाचं नेतृत्त्व करावे, असंच सर्वांचे म्हणणे होते. पण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मी तयारी दाखवली. तर काहींना
शेतकरी संप : पुढील रणनीतीसाठी नवी सुकाणू समिती
२१ सदस्यीय सुकाणू समिती ठरवणार आता पुढील रणनीती शेतकरी संपावर आता तोडगा काढण्यासाठी आणि सरकार सोबत बोलण्यासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये विशेष