विधान भवनाला बेमुदत घेराव किसान सभेची आरपार लढ्याची घोषणा नाशिक : सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत.
Tag: शेतकरी संप
सुकाणू समिती : मेहुणे असलेले शेतकरी करणार दानवे दाजींचा “सत्कार” !
साले म्हणून संबोधित केलेले शेतकरी सुकाणू समिती जिजा रावसाहेब दानवे याचा सत्कार करणार अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान
कर्जमुक्तीचा प्रारंभ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी – डॉ.सुभाष भामरे
जिल्ह्यातून एक लाख 74 हजार 525 शेतकरी कुटुंबाचे अर्ज ऑनलाईन प्राप्त मान्यवरांचे हस्ते 30 शेतकरी कुटुंबांचा साडी-चोळी, शाल देऊन सत्कार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
नाशिकला आता येणार इजिप्तचा कांदा; व्यापाऱ्यांनी विकत घेतला दोन हजार टन
लासलगांव वार्ताहर- गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत आहे. देशांतर्गत कांद्याला मागणी वाढली आहे. आणि मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमधील कांदा पावसामुळे खराब झाला
येवला : मला चोरी करुद्या, सरकारी मालमत्ता विकू द्या – शेतकरी
मला चोरी करुद्या, सरकारी मालमत्ता विकू द्या – शेतकरी मला सरकारी मालमत्ता चोरी करू द्या, आणि ती बाजारात विकण्याची परवानगी द्या अश्या आशयाचे पत्रच
कांदा : ३३ हजार शेतकऱ्यांना 100 रु. प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान
राज्य सरकारने माहे जुलै व ऑगस्ट, 2016 मध्ये विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात लासलगांव वार्ताहर- राज्य सरकारने माहे जुलै व ऑगस्ट, 2016
कांदा : मिळत असलेल्या भावातून खर्च मिळत नाही,शेतकरी चिंतेत
लासलगांव वार्ताहर- येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आवरावर कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होत असून कांदा बाजार भाव स्थिर राहिले आहेत. कांद्याला सरसरी
शेतकरी आत्महत्या थांबेनात:सलग तीन दिवसात तीन आत्महत्या
राज्यात एकीकडे कर्जमाफीच्या यादीवरून वाद चालू असतांना शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसात तीन शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शासनाने सरसकट
यादी द्या शेतकऱ्यावरील गुन्हे सरकारला मागे घ्यायला लावतो – शिवसेना पक्ष प्रमुख
शेतक-यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय जरी ऐतिहासिक असला तरी हा निर्णय कदापीही समाधानकारक नाही, आज जरी पाहिले तरीशेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे.तर स्वामिनाथन आयोग
राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – मुख्यमंत्री राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक